लोकमान्यांच्या पत्रकारितेचा वसा आणि आजची पत्रकारिता

Reading Time: 4 minutes ‘लोकमान्यांची पत्रकारिता’ या शब्दातच पत्रकारितेच्या इतिहासातील एका मानदंडाचे दर्शन घडते. हे वर्ष लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे.१९२० ला टिळकांचे निधन झाले. त्यावेळी ‘टिळक युग’ संपले अशीच इतिहासानेही नोंद केली. भारतीय राजकारणाच्या...

स्वधर्म, स्वराज्य आणि सावरकर

Reading Time: 3 minutes धर्मासाठी मरावे, मरुनी अवघ्यांसी मारावे । मारिता मारिता घ्यावे , राज्य आपुले। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हा अजरामर ग्रंथ लिहीताना त्याच्या पहिल्या भागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात समर्थ रामदासांच्या या ओवींनी केली...

सावरकरांचा आध्यात्मिक पैलू

Reading Time: 4 minutes आपल्या कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयी किंवा काळरुपी कातळावर स्वतःच्या कर्तृत्वाची कायमची मोहोर उमटवणाऱ्या धीरोदात्त नेतृत्वाविषयी नेहमीच काही ना काही गूढ शिल्लक राहते. भारतच नव्हे तर जगातील इतिहासाबाबत हाच अनुभव...